Please wait...
Article archive
14/03/2012 16:03
केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी संसदेत आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प मांडायला सुरवात केली आहे. त्रिवेदींनी रेल्वे सुरक्षेला प्राधान्यक्रम देणार असल्याचं आपल्या भाषणात म्हटलं आहे. जान है तो जहाँ है हे आमचे ब्रीद वाक्य असेल असं ते म्हणाले.
येत्या पाच वर्षात रेल्वे अपघात कमी...
14/03/2012 12:22
नवी दिल्ली। दि. १३ (वृत्तसंस्था)
रेल्वे अर्थसंकल्पात दरवाढ होण्याची शक्यता नाही. प्रवासी दरवाढ आणि मालभाड्यामध्ये वाढीची शक्यता नसली, तरी उच्च श्रेणीतील प्रवासाकरिता सुरक्षाकर लावण्यात येईल, असे संकेत उद्या सादर होणार्या रेल्वे बजेटच्या पार्श्वभूमीवर मिळत आहेत.
रेल्वेने बजेटपूर्वीच ६...
13/03/2012 15:57
महाराष्ट्र शासनाने रेल्वे मंत्रालयाला शिफारस केलेल्या एकूण ३५ रेल्वे प्रकल्पांची कामे निधीअभावी मागील १५ वषार्ंहून अधिक काळ रखडली आहेत. येत्या रेल्वे अर्थसंकल्पात या प्रकल्पांपैकी किती प्रकल्पांना पुरेसा निधी मिळेल आणि रखडलेले किती प्रकल्प मार्गी लागतील याकडे सार्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे....
13/03/2012 15:44
आधुनिकीकरणासाठी साडेपाच लाख कोटींची गरज
नव्या सहस्रकाने जगाच्या प्रगतीचा वेग वाढविला असला तरी भारतीय रेल्वे मात्र मरगळलेलीच आहे. रेल्वेची कार्यक्षमता दिवसागणिक घटत चालली असून सुरक्षा व्यवस्थाही ढासळत आहे. प्रवासी तसेच मालवाहतुकीतून मिळणाऱ्या राष्ट्रीय महसुलातील रेल्वेचा वाटा कमालीच घसरला...
13/03/2012 15:43
महाराष्ट्र सरकारने ५० टक्के हिस्सा उचलण्याचे मान्य केलेल्या पाच रेल्वेमार्गासह रेल्वेमार्गाचे रूंदीकरण, दुहेरीकरणासारख्या एकूण ३५ प्रकल्पांसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस पाठवलेली असून यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात तरी महाराष्ट्राला न्याय मिळतो काय याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे....
13/03/2012 15:35
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोघा विद्यार्थ्यांच्या 46 हजार रुपयांचे साहित्य असणाऱ्या बॅगा गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस (11040) मधून आज पहाटे चोरीस गेल्या.
मीना प्रमोद सांगळे (वय 18, रा. एरंडोल, जि. जळगाव) आणि निखिल अनिल भालेराव (18, रा. अमळनेर, जि. जळगाव) अशी त्यांची...
12/03/2012 15:44
प्रवाशांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांना रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. येत्या अर्थसंकल्पात सोलापूर विभागात मोहोळ-भिगवण दुहेरीकरणाच्या कामाला गती मिळावी, इलेक्ट्रिेफिकेशन कामांना प्रारंभ व्हावा, विजापूर-मुंबई गाडी रोज सोडावी, अशी अपेक्षा प्रवासी संघटना व...
08/03/2012 11:52
कऱ्हाड - पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या प्रस्तावित कऱ्हाड- चिपळूण रेल्वेसाठी होणाऱ्या एकूण खर्चापैकी 50 टक्के रक्कम राज्य शासन स्वतः देणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. सुमारे 112 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 928 कोटी रुपये अंदाजे खर्च...
05/03/2012 10:58
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - रेल्वेचे उत्पन्न घसरत असल्याचे कारण पुढे करत वातानुकूलित श्रेणी प्रवासाच्या भाड्यात 10 ते 12 टक्के वाढ करण्याचे सूतोवाच केंद्रीय वित्त विभागाकडून मिळत आहेत.
गेली आठ वर्षे रेल्वेने प्रवासी भाड्यात वाढ केलेली नाही. मात्र आता रेल्वेचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने...
05/03/2012 10:57
केवळ जनतेला आवडणार नाही म्हणून रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ न करण्याचा अविचारी निर्णय सरकारकडून घेतला जात आहे. मात्र, सातत्याने तोट्यामुळे गटांगळ्या खाणाऱ्या या "सक्षम' खात्याच्या कारभारात सुधारणा कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पा च राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर आता...
Items: 51 - 60 of 251
Our Team
सोलापुर पुणे प्रवासी संघटना
सचिव
WebSite Developer
please Call - 99758 78801
email - solapurpune@yahoo.com
Items: 1 - 2 of 2
Poll
New list
Contact
अध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे
"हॉटेल अथर्व" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)
9767473255,9730785799 solapurpune@yahoo.com
9767473255,9730785799 solapurpune@yahoo.com